ठाणे शहापूर (मुबंई) – मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई कडून नाशिक च्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावर सदर इनोव्हा गाडी गेली या भीषण अपघात 4 जण जागीच ठार झाले असून इतर 2 जणांची प्रकुर्ती गंभीर.